लोकाभिमुख, पारदर्शक कारभारावर भर – निखिल पिंगळे
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) पोलीस हे नागरिकांचे प्रतिबिंब असतात. समाज जसा, तसेच पोलीस घडतात. त्यामुळे समाज आणि पोलीस यांची सांगड घालत समन्वयाने नागरिकांचा विश्वास जिंकत लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन…
