रायगड जिल्ह्यात पावसाचा लपंडाव, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे
विश्वास गायकवाड बोरघर माणगांव (हवेलीनामा प्रतिनिधी ) : साऱ्या जगाचा पोशिंदा बळीराजा पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला आहे. रायगड जिल्ह्यात यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली. त्यानंतर सलग एक आठवडा…
