कंपनी भोवताली बांधलेल्या संरक्षक भिंतीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान, शेतकऱ्याची अप्पर तहसीलदारांकडे तक्रार
थेऊर (हवेलीनामा वृतसमूह) येथील एका कंपनीने उभारलेल्या संरक्षक भिंती मुळे आणि पॉलिहाऊसच्या पाणी व्यवस्थापनाअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होतं असून शेतात पीक घेणे दुरापास्त झाले आहे. कंपनीने त्यांच्या शेतीभोवती बांधलेल्या संरक्षक…
