जातिव्यवस्था संपेपर्यंत लढा सुरूच : डॉ. पाटणकर
अतुल देशपांडे, सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) जोपर्यंत स्त्रियांची मुक्ती, तसेच जातिव्यवस्थेचा खातमा होत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. सरकार बदलली, तरी जीवनात समतेवर आधारलेली समृद्धी येत नाही, तोपर्यंत लढतच राहू,…
