उद्योजक पद्मविभूषण रतन टाटांना भारतरत्न ने सन्मानित करावे – राज ठाकरे
मुंबई (हवेलीनामा वृत्तसमुह) भारतीय उद्योग क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व पद्मविभूषण रतनजी टाटा यांचे निधन झाले.त्यांचे कार्य सर्वश्रुत असून प्रत्येक भारतीय मनात आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने उद्योग जगतात मोठी पोकळी…
