मुंबई [हवेलीनामा वृत्तसमुह]

अमृतवर्षातील बजेट सर्व जण हिताय असून यात सर्वसामान्य नागरिकांपासून महत्त्वपूर्ण व्यक्तींचा यात विचार केला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस म्हणाले की, विशेषतः दहा लाख कोटी रुपयांची इन्फ्रास्ट्रक्चर वरची गुंतवणूक ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारी आहे आणि आपण बघितलं असेल की 27 कोटी लोक ईपीएफओ च्या अंतर्गत येणं म्हणजे गेल्या आठ वर्षांत फॉर्मल सेक्टरमध्ये वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतोय आणि या इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट मुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे आणि त्यातही विशेषता राज्यांना 50 वर्षाचा इंटरेस्ट फ्री लोन हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मिळणारे त्याच्यामुळे राज्यांना देखील आपल्या पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक वाढवण्याकरता एक प्रचंड मोठी मदत मिळणार आहे विशेषता शेती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक तर होतेच आहे पण त्यासोबत नॅचरल फार्मिंग यावर दिलेला भर हा अत्यंत महत्त्वाचा एक कोटी शेतकऱ्यांना नॅचरल फार्मिंग कडे वळवण म्हणजे नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आज जे काही जमिनीचा नाश होतोय तो थांबवून त्याचा जो जलवायू परिवर्तन यावर इफेक्ट होतो तो देखील थांबवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणारे आणि पहिल्यांदा सबसिडीच्या पलीकडचा विचार करून सबसिडी तर आहेच पण त्याच्या पलीकडचा विचार करून डिजिटल आणि टेक्नॉलॉजी चा वापर हा आपल्याला फार्मिंग मध्ये कसा आणता येईल शेती क्षेत्रात कसा आणता येईल तंत्रज्ञान कसा आणता येईल याचा प्रयत्न या संपूर्ण बजेटने केलाय महाराष्ट्रा करतात तर ज्या प्रकारे सरकार क्षेत्राला या बजेटनी महत्त्व दिलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आता आमच्या ज्या पॅक असतील ज्यांच्या प्राथमिक कृषी संस्था यांना मल्टीपर्पज सोसायटीचा दर्जा मिळतोय याचा अर्थ असा आहे की गाव पातळीवर आता सहकार मजबूत होणाऱ्या त्यांना 20 प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये आता प्राथमिकता मिळणार आहे म्हणजे आमच्या कोल्ड स्टोरेज पासून तर पेट्रोल पंपापर्यंत कुठले काम करू शकते अशा मल्टीपर्पज सोसायटी झाल्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगार देखील वाढणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि विशेषता साखर धंद्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची घोषणा जर काही असेल तर मागच्या काळात माननीय नवीन सहकार मंत्री अमित शहा यांनी पुढाकार घेऊन 2016 नंतरचा इन्कम टॅक्स हा रद्द केला होता पण 16 च्या आधीचा इन्कम टॅक्स काय असा प्रश्न होता आजच्या बजेटमध्ये अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे 2016 पूर्वीच केल पेमेंट किंवा एफआरपीमेंट हे एक्सपेंडिचर विचार करण्याचा निर्णय झालाय त्यामुळे ते एक्सपेंडिचर झाल्याबरोबर इन्कम टॅक्स या ठिकाणी लागणार नाही म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पण प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या साखर कारखान्यांचा जो जुना इन्कम टॅक्स आहे दहा हजार कोटी रुपयांचा तो आता त्यांना भरावा लागणार नाही त्यामुळे साखर उद्योगाला सगळ्यात मोठा बुस्ट सगळ्यात मोठा फायदा हा मोदी सरकारने घेतलेला आहे मी महाराष्ट्राच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी निर्मला सीताराम म्हणजे आणि विशेषता याकरता पुढाकार घेणारे देशाचे सहकारीता मंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो खर म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात या बजेटने वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्राला मदत केलेली आहे प्रामुख्याने इन्कम टॅक्सच्या संदर्भात हे बजेट मध्यमवर्गीयांचा अपेक्षा पूर्ण करणार बजेट आहे अनेक वर्षापासूनची जी मागणी होती आज इन्कम टॅक्सच्या एक्झाम ची स्लॅब ही पाच लाखावरुन सात लाखावर घेण्यात आली आहे आणि त्याचे पलीकडे अशा प्रकारचे एक्झाम च्या देण्यात आली आहे की ज्याचा इन्कम 9 लाख रुपये आहे त्याला केव्हा 45 हजार रुपये इन्कम टॅक्स य

यासोबत जवळजवळ 157 नर्सिंग कॉलेज हे सुरू करण्याचा जो काही निर्णय आहे हा देखील अत्यंत महत्त्वाचा याचं कारण आपल्याला हेल्थ सेक्टरमध्ये विस्तारीकरण करायचंय त्यामध्ये जोपर्यंत हेल्थ सेक्टर मधली बँक पावर ह्यूमन रिसोर्स आम्ही तयार करत नाही तोपर्यंत आपण ते करू शकत नाही महाराष्ट्रा करता आणि देशाकरता अजून एक महत्त्वाची घोषणा आहे की 2047 पर्यंत सिकलसेल चा निर्मूलन करायचं हा कार्यक्रम सुरू झालेला आहे विशेषता महाराष्ट्रातल्या आदिवासी क्षेत्रांमध्ये हा सिकलसेल नावाचा आजार मोठ्या प्रमाणात आहे

आदिवासी विकास विकासाकरता त्यांच्या करता घर असेल पिण्याचे पाणी असेल एम्प्लॉयमेंट असेल अशीच सर्व समावेशी अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी तयार करण्यात आली आहे की ज्याच्यामध्ये एक मोठा फायदा आमच्या आदिवासी विभागामध्ये होईल यासोबत विशेषता एसटी एसटी आणि ओबीसी यांच्याकरता ज्या काही योजना तयार करण्यात आलेले आहेत त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यावेळेस हे जे बजेट आलेला आहे हे अत्यंत सर्व जनहिताय अशा प्रकारचे बजेट आहे बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत असे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *